Wednesday, July 1, 2015

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती —

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती



Shabdatun dukh vyakt karata ale asate, tr ashrunchi garaj bhasali nasati,
Sarv kahi shabdat sangata ale asate tr bhavananna kimmat urali nasati

No comments:

Post a Comment